या जगात कुठलीच गोष्ट कायम स्वरुपी रहात नाही, तुमचं दु:ख सुद्धा....!!!
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा,
दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ....!!!
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,
आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.....!!!
तु हा तर म्हण सगळयांची वाट लावतो,
अन तु नाय तर म्हण मग तुझी वाट लावतो.....!!!
असेल औकात तर, भेट चौकात…..!!!
आई बाबा आणि साई बाबा ची शप्पथ,
मि तुला लाई प्रेम करतो...!!!
काय माहित तिला स्वतःच सौंदर्यचा एवढा का गर्व आहे,
बहुतेक तिच आधार कार्ड अजुन आलेल नसेल....!!!
काय सांगू तुला, जग माझ्यावर हसतं,
तुझ्यासाठी वेडी झाली, असं उगाच बोलतं......!!!
रात्रं पटकन सरते, तुला उराशी धरून,
मग दिवसभर तुला पहात राहते, मी परक्यासारखं दुरून....!!!
वेड्या क्षणी भास् होतो, तू जवळ असल्याचा,
डोळे उगीच दावा करतात, तू स्पष्ट दिसल्याचा....!!!
मनाची तहान, पाण्यानं भागत नाही,
हे बरं आहे की सगळ्यानाच, मनाची तहान लागत नाही....!!!
पहाटेआधी जाग येणं, किती त्रासदायक असतं,
सोसून झालेलं आयुष्य, उघड्या डोळ्याना दिसतं....!!!
विश्वास कसा ठेवायचा, आपल्या जवळच्या माणसांवर,
सावलीही सोडते साथ, इथे काळोख असल्यावर....!!!
0 Comments